डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय #admission, १ ली प्रवेश,

 सन २०२२ २३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय.



शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात आलेल्या  आहे. 

● शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.


पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, 

किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही.

 सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.

आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन पोर्टलवर वयोमर्यादा निश्चित केल्यानंतर यथावकाश कळविण्यात येणार . त्यामुळे वयोमर्यादेबाबत सर्व शाळांना शिक्षणाधिकारी स्तरावरून कळविण्यात  येणार आहे.


शासन निर्णय पहा....

https://linksharing.samsungcloud.com/eLvKQ8VjaN91


English Questions build confident #english learning

Questions Really start communication in simple format. It was Always motivational to learners to express  himself on  given questions.



       so today Send some simple questions which help your classroom activity .


01. What is your name?

02. What is your father name?

03. What is your mother name?

04. What is your school name?

05. How many brother you have?

06. How many sister you have?

07.What is the name of your class teacher? 

08. What is the name of your school headmaster?

09.Where do you live ?

10. How old are you?

11. In which class do you study?

12. What is the name of your country?

13. What is our national language?

14. Which is the capital of india?

15. What is the our national anthem?

16. Name of your state?

17. Name of your district?

18. Name name of our national bird?

19. Name of our national flower?

20. Name of our national animal?

21. Name of our national game?

22. Which is the colours in our national flag?

23. Who is the prime minister of India?

Who is chief minister of Maharashtra?

24. Who is prime minister of India?

25. Who is president of India?


26. Who is chief minister of Maharashtra?

27. Who is sarpanch of your village?

28. when do you go to bed?

29. What is the name of your taluka?

30. What is your surname?

31. What is your full name?

32. What do you do?

33. What do you want to do?

34. What is your favourite game?

35. What is your favourite dish?

36. What day is today?

37. What day was yesterday?

38. What day is tomorrow?

39. What colour is parrot?

40. What is the colour of apple?

41. What is your favourite food?

42. What is your hobby?

43. when do you wake up?

44. What is your birthdate?

45. Who are you?

46. Can you run?

47. How are you?

48. When we celebrate republic day?

49.How many colours in rainbow ?



अबब 30 सेकंदात 1 जी.बी. डाऊनलोड तुफान वेग असणार....#5 G,

 आत्तापेक्षा दहा पटीने इंटरनेट स्पीड -

भारतात 5G तंत्रज्ञानाची सुरुवात झाल्यानंतर दहा पटीने इंटरनेटचा स्पीड जास्तीचा होणार आहे .

एअरटेलची टेस्टिंग -

नुकत्याच झालेल्या 5G च्या चाचणीत मोठं यश मिळालं. यामध्ये अवघ्या तीस सेकंदात एक जीबीपर्यंतचा डेटा डाऊनलोड करता आला. 



यावरुनच तुम्ही 5G तंत्रज्ञान कसं असू शकतं, याचा अंदाज लावू शकतात. नव्वदच्या दशकात भारतामध्ये तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले. सुरुवातीला 2 जी, त्यानंतर 3 जी आणि 4 जी तंत्रज्ञान आलं, ज्यानं संपूर्ण जग मोबाईलच्या माध्यमातून हातात आणून दिलं. आता यामध्ये आणखी अमुलाग्र बदल होत असून 4 G ला मागे टाकून नव्या वर्षात 5G तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात करणार आहोत.

 त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांचं आयुष्य बदलून जाईल. सध्या असलेल्या 4G इंटरनेटचा स्पीड इतका चांगलाय. विचार करता 5G तंत्रज्ञानात इंटरनेटचा वेग खूप असणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 5G चा स्पीड हा 4G च्या तुलनेत दहा पटीने जास्त असणार आहे.

 आतापर्यंत फक्त मोठ्या शहरांपर्यंत मर्यादीत असणाऱ्या गोष्टी गाव-खेड्यातही उपलब्ध होतील. ज्यामध्ये ई-मेडिसीन, शिक्षण या क्षेत्रांचा समावेश असेल. त्याशिवाय 5G तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. 5G तंत्रज्ञानामुळे डिजिटल क्रांतीला नवी दिशा नक्कीच  मिळणार आहे. त्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स, उद्योग आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानातही मोठे बदल होणार आहेत.

 5G तंत्रज्ञानामुळे नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही खूप मोठा फायदा होणार आहे. 5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ई-कॉमर्स, आरोग्य केंद्र, दुकानदार, शाळा, महाविद्यलय, कॉलेज, इतकेच नाही तर शेतकरीही याचा फायदा घेतील. कोरोना महामारीच्या काळात आपण सगळे जवळपास इंटरनेटवरच अवलंबून होतो, हे पाहाता आपण इंटरनेटवर खूप निर्भर असल्याचं दिसतेय. हे सर्व पाहाता 5G आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 5G तंत्रज्ञानामुळे हेल्थकेअर, व्हर्चुअल रियालिटी, क्लाउड गेमिंग यासाठी नवीन रस्ते खुले होतील. तसेच विनाचालक गाडी सुरु होण्याच्या दिशेनेही पावले उचलली जातील.

कसे व नेमके काय आहे 5G नेटवर्क?


पुढील काही दिवसांत इंटरनेटच्या पाचव्या पिढीची सुरुवात होणार आहे. हे 4G नेटवर्कच्या तुलनेत अधिक वेगवान आहे. 4जी नेटवर्कवर इंटरनेटवर सरासरी स्पीड 45 एमबीपीएस असते. पण 5जी नेटवर्कवर इंटरनेटचा स्पीड 1000 एमबीपीएसपर्यंत पोहचणार आहे. ज्यामुळे इंटरनेटचं विश्व पुर्णपणे बदलेल. म्हणजेच 4जीच्या तुलनेत 10 ते 20 पटीने वेगानं डेटा डाऊनलोड स्पीड मिळणार आहे. एक चित्रपट डाउलोड करण्यासाठी 4 जीमध्ये सात ते आठ मिनिटं लागतात, पण 5G मध्ये फक्त 20 सेकंदात तुम्ही चित्रपट डाऊनलोड करु शकता. सराकारद्वारा स्थापन केलेल्या एका कमिटीच्या रिपोर्ट्सनुसार, 5G मुळे 2035 पर्यंत भारतात एक लाख कोटी डॉलरचा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. एरिक्शनच्या रिपोर्ट्सनुसार, 5G मुळे भारत सरकारकडे 2026 पर्यंत 27 अरब डॉलरपेक्षा जास्त महसूल जमा होईल. एरिक्शनच्या अन्य एका रिपोर्ट्सनुसार, 2026 पर्यंत जगभरात 3.5 अरब 5जी कनेक्शन होतील, तर भारतात याची संख्या 35 कोटींपर्यंत असेल. 5G सेवा सुरू करण्यासाठी एअरटेल पूर्णपणे तयार आहे. इंटरनेट वापरकर्त्यांसाठी लवकरच 5G सेवा उपलब्ध होईल, त्यानंतर लोकांची जीवनशैली बदलेल.

प्राथमिक शिक्षक बदली संदर्भात महत्वाची बैठक संपन्न...


 ऑनलाइन शिक्षक बदली अर्जाच्या विकासासाठी प्रारंभ बैठक.


 ग्राम विकास विभागातर्फै आॕनलाईन  शिक्षक बदली अर्जाच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी ग्रामीण विकास विभागाने ऑनबोर्ड केलेल्या फर्मच्या संक्षिप्त परिचयाने बैठकीची सुरुवात झाली.




 बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.


 विकास संघाची सीईओ समितीशी ओळख करून देण्यात आली आणि पुढील वाटचालीबाबत

आवश्यक मुद्यावर सभेत सर्वांनी चर्चा केली.  एस्केलेशन मॅट्रिक्ससह किक-ऑफ डेक आणि विकास संघातील प्रमुख व्यक्ती Vinsys SPOC द्वारे सामायिक केल्या जातील.


 सीईओ समितीने आवश्यक मेळाव्यासाठी कोणाशी संपर्क साधावा अशा प्रमुख व्यक्तींची यादी केली.  समिती 3-4 प्रमुख व्यक्तींचे संपर्क समन्वय सामायिक करेल, त्यानंतर पुढील आठवड्यात Vinsys SPOC द्वारे या गटासह कार्यशाळा आयोजित केली जाईल.  सीईओ समितीने व्हिन्सिस टीमचा एक भाग म्हणून प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून एक व्यक्ती दिली पाहिजे, व्हिन्सिसने यासाठी सहमती दर्शविली.

 एकदा आवश्‍यक माहिती  गोळा करण्याचे सत्र पूर्ण झाल्यावर, विन्सिस वायरफ्रेम तयार करेल आणि  टाइमलाइनसह सीईओ समितीला सादर करेल.

 

 नाव आणि संपर्क तपशील सामायिक करायचे आहेत - शिक्षक प्रतिनिधी आणि अंतर्गत तज्ञ


बैठकीचा संपुर्ण कार्यवृंत्तात खाली पहा.....

https://linksharing.samsungcloud.com/zRxG090kvIkN

 

जाणून घेऊया आश्वासित प्रगती योजना.... #Seventh pay

 आश्वासित प्रगती योजना


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या (१०, २० व ३० वर्षानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करणारी) सुधारीत सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजना



दिनांक ०१/०१/२०१६ पासून अस्तिवात आलेली आहे.महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०२/०३/२०१९ नुसार सुधारीत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. 


सदरची योजना दिनांक ०१/०१/२०१६ पासून अंमलात आली आहे. सातव्या वेतन आयोगातील वेतन स्तर एस-२० पर्यंत वेतन घेणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू राहील.


 या योजनेतील पात्र अधिकारी / कर्मचारी यांना संपूर्ण सेवेत पात्रतेनुसार तीन वेळा लाभ मंजूर होईल, जर कार्यात्मक दोन वेळा पदोन्नत्या मिळाल्या असतील तर या योजनेत एकच लाभ अनुज्ञेय होईल. 

जे अधिकारी / कर्मचारी दिनांक ०१/०१/२०१६ पूर्वीच शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत/ मृत्यू पावले आहेत त्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही. जरी दि. ०१/०१/२०१६ पूर्वी या योजनेच्या लाभास अधिकारी/ कर्मचारी पात्र ठरत असले तरी, दिनांक ०१/०१/२०१६ पासूनच या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2021 अंतर्गत अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत

 उमेदवार 17 डिसेंबर 2021 ते 30 डिसेंबर 2021  पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.  

देशातील अग्रक्रमावर असलेली सेंन्ट्रल बॕक आॕफ इंडिया मध्ये नौकरीची उत्तम संधी तरुणांसाठी आलेली आहे.


 इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी संबंधित विभागाकडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आलेली  आहे.

  सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रूपमेंट 2021 अंतर्गत "अधिकारी" पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदे भरण्यासाठी एकूण 115 214 रिक्त जागा उपलब्ध आहेत.  या भरतीसाठी रोजगाराचे ठिकाण मुंबई आहे.  अर्जदारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2021 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

 पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज दिलेल्या लिंकवर ३० डिसेंबरपुर्वी  सबमिट करू शकतात.  अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२१ असणार आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडिया नौकरी २०२१ बद्दल अधिक तपशीलांसाठी

बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदभरती अंतर्गत जनरल ग्रॅज्युएट्स, लॉ ग्रॅज्युएट्स, एमबीए, इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, पीएचडी धारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. सेंट्रल बँकेतर्फे एसओ व्हॅकेंसी 2021 नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदा च्या 115 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 30 डिसेंबर 2021 (मुदतवाढ) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव - विशेषज्ञ अधिकारी

  • पदसंख्या - 115 214 जागा
  • शैक्षणिक पात्रता - Graduation/Post Graduation (Refer PDF)
  • अर्ज शुल्क -
    • SC/ST प्रवर्गासाठी- रु.175+GST
    • इतर प्रवर्गासाठी - रु. 850+GST
  • अर्ज पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख - 23 नोव्हेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2021 30 डिसेंबर 2021 (मुदतवाढ)

  • अधिकृत वेबसाईट - www.centralbankofindia.co.in

Central Bank of India Bharti 2021 Details

 Name of DepartmentCentral Bank of India
 Recruitment Detailsspecialist officer (so)
 Name of PostsOfficer
 No of Posts115 214 Vacancies
 Job LocationMumbai
 Application ModeOnline
Official WebSitewww.centralbankofindia.co.in

दुनिया खरंच बदलत आहे .... #Go smart

 वेळ आली आता विचार बदलण्याची स्मार्ट होण्याची   


हिरो इलेक्ट्रिक ही आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी लवकरच अशा बाईक आणि स्कूटर लॉन्च करणार आहे ज्या आता  केवळ10 - 15 मिनिटांत चार्ज होतील.  

यासाठी, कंपनीने बेंगळुरू-आधारित प्रगत बॅटरी तंत्रज्ञान स्टार्ट-अप लॉग 9 मटेरियलशी करार केला आहे.  या करारामुळे हिरो इलेक्ट्रिक कंपनीला इन्स्टा चार्जिंग बॅटरी पॅक मिळणार आहे.



 असा दावा केला जात आहे की लॉग 9 ची रॅपिडएक्स बॅटरी 15 मिनिटांत वाहन पूर्णपणे चार्ज करू शकते. यात नविन प्रकारच्या LTO सेल असलेल्या बॕटरी  असणार ज्या  दीर्घ काळ पर्यत चालू शकतात. 

लाॕग  9 च्या Rapid - X बॅटरी -30 ते 60 अंश सेल्सिअस पर्यंत ऑपरेट करू शकतात आणि 10 वर्षांपेक्षा जास्त बॅटरी आयुष्यासह येतात.  सेल-टू-पॅक क्षमता बॅटरी बनवण्यासाठी वापरली जाते, ज्यामुळे 9 पट जलद चार्जिंग होते.  तसेच, हे कार्यप्रदर्शन आणि दीर्घ बॅटरी आयुष्य प्रदान करते.  या बॅटरीज सुरक्षितता वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत ज्यामुळे त्यांना आग लागणार नाही आणि तापमानात सुरक्षित राहतील.

माझावर्ग.... माझे प्रयोग...

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️



🪶🦚🍁🍂🌸🌸🌻🌻🍃🍃🪴


"माझ्या प्रयोगाची प्रचिती,
  पेटवेल भविष्याची ज्योती......"





*डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र आता "माझावर्ग.... माझे प्रयोग..." नवीन उपक्रम घेऊन आलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नवोपक्रमाची ओळख  तथा उपक्रमांची ओळख संपूर्ण राज्यभर प्रसारित करण्यात येणार आहे. आपण केलेल्या उपक्रमाला प्रसिद्धी देण्याचे कार्य डिजिटल स्कूल समूह करणार आहे 500 -1000 शब्दांमध्ये आपण आपल्या उपक्रमाचे फोटो कोलाज केलेला असावा जास्तीत जास्त तीन फोटो द्यावे. 

आज दिलेल्या उपक्रमांना पुढील दिवशी प्रसिद्धी देण्यात येईल उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकाचे नाव शाळेचे नाव थोडक्यात परिचय असा सुरुवातीला उल्लेख असावा उपक्रमा बाबतीत  थोडक्यात प्रास्ताविका सांगणे आपल्या उपक्रमामुळे राज्यभरातील शिक्षकांना  नवीन प्रेरणा मिळेल एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत प्रगत महाराष्ट्र साठी मोठे योगदान ठरणार  आहे.*


   



        *संपर्क*

*प्रकाशसिंग राजपूत*
समुहनिर्माता व मुख्यप्रशासक 

only whatsup 9960878457 


*👨🏻‍💻Go Digital.... Go Green.... Use Solar....🌞*

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत... #School


कमी पटसंख्या असलेल्या शाळा आता  बंद करणार नाहीत, शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण


 केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत ज्या वस्तीपासून १ किंवा ३ किमी अंतरापर्यंत शाळा उपलब्ध नसेल अशा वस्तीतील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांना जवळच्या शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतूक सुविधा किंवा वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे.



सदर केंद्र पुरस्कृत योजना काही वर्षांपासून सुरू असून त्यानुसार विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहतूक भत्ता देण्यात येतो. मात्र अद्यापपर्यंत वाहतूक भत्ता दिल्यामुळे कोणतीही शाळा बंद करण्यात आलेली नाही, असे शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.

दिनांक 15 डिसेंबर रोजी काही माध्यमांमध्ये अशी बातमी देण्यात आली आहे की राज्य शासन कमी पटसंख्या असलेल्या 3037 शाळा बंद करणार आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. कोणत्याही कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे कृष्णा यांनी स्पष्ट केले.


शाळा बंद करण्याचा कुठला ही उद्देश नाही


शासन निर्णय 24 मार्च 2021 अन्वये राज्यात 3073 वस्त्यापासून जवळ शाळा उपलब्ध नसल्याने त्या वस्त्यांतील विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सदर शासन निर्णयामधील काही वस्तींपासून शाळांच्या अंतराचा उल्लेख चुकीचा करण्यात आला होता, त्यात 9 डिसेंबर 2021 च्या शासन शुध्दिपत्रकान्वये सुधारणा करण्यात आली असून त्यात वास्तविक अंतर दर्शविण्यात आले आहे.


सदर योजनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेपर्यंत पोचण्यास सहाय्य मिळत आहे. कोणतीही कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनचा उद्देश नाही. केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. असाच शासन निर्णय दरवर्षी निर्गमित करण्यात येत असल्याचेही कृष्णा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.




घरबांधकाम होईल पटापट.... #New technique

 आजच्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामध्ये घर बांधकाम आता सुलभ होत चालले आहे ,



त्यातीलच एक नवीन पद्धत आता आलेली आहे जी अतिजलद पणे तुमच्या घराला निर्माण करील.

 या पद्धतीमुळे तुमच्या घराचा आकार फार कमी वेळेत साकारणार आहे त्यामुळे तुमची मजुरीवरील खर्च कमी होणारच आहे तुमच्या घराच्या भिंती अगदी प्रमाणात येणार आहेत ज्यामुळे एक नवीन पद्धतीचे घर आता कमी वेळात बांधून तयार होणार आहे घराच्या कामावरील खर्च ही निश्चितपणे कमी होण्यात मदत मिळणार आहे.


व्हिडीओ पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

थर्माकोल चे मोल्ड तयार करुन त्याचा सेंन्ट्रिंग प्रमाणे वापर करुन मोल्ड पद्धतीने भिंती तयार करणार आहेत.ज्यामुळे जलदगतीने तुमचे घर साकारणार आहे.