डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

भविष्य निर्वाह निधीस मर्यादा | gpf limit |

 महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षांत आयकर नियमावली,  दिलेल्या मर्यादेत (सद्यस्थितीत रु. पाच लाख) सिमित ठेवण्याबाबत....


भारत सरकार कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग) यांच्या संदर्भाकित क्रमांक १ येथील दिनांक १५/६/२०२२ च्या अधिसूचनेनाये, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा) १९६० मधील नियम क्रमांक ७, ८ व १० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने, केंद्र शासनाच्या धर्तीवर, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम क्रमांक ८ मध्ये. "वित्तीय वर्षातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(प). उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड () मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नसेल, अशी सुधारणा तसेच अनुषंगिक नियम क्रमांक ७ व नियम क्रमांक ११ मध्ये सुधारणा संदर्भाकित क्रमांक ३ येथील दिनांक १८/०४/२०२३ च्या अधिसूचनेन्वये करण्यात आली आहे.

२. केंद्र शासनाने संदर्भाकित क्रमांक २ येथील दिनांक ११/१०/२०२२ च्या कार्यालयीन आदेशान्वये भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराची वित्तीय वर्षातील मासिक वर्गणी व त्या वित्तीय वर्षातील थकबाकीसह येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम (घ) उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड ) मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा (सद्यस्थितीत रु. पाच लाखा अधिक नसावी याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व मंत्रालय/विभागांना त्यांच्या अधिनस्त कार्यालयांच्या तसेच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याबाबत देण्यात आल्या आहेत.


3. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मध्ये अधिसूचना दिनांक १८/०४/२०२३ नुसार


सुधारणा केल्यावर केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या धर्तीवर पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. (अ) भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराची वित्तीय वर्षातील मासिक वर्गणी व त्या वित्तीय वर्षांतील थकबाकीसह येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम (घ) उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड () मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा (सयस्थितीत रु. पाच लाख) अधिक नसावी.


वर्गणीदाराची महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीची वर्गणी जर रु.पाच लाखापेक्षा (नियमित वर्गणी थकबाकी रक्कम मिळून) कमी जमा झालेली असेल तर त्या वित्तिय वर्षांसाठी अशा वर्गणीदाराच्या बाबतीत उर्वरित महिन्यांसाठी वर्गणी जमा करताना एकूण वर्गणी रु.पाच लाखाच्या मर्यादेतच जमा करावी.


(क) तसेच उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी ६% प्रमाणे वर्गणी जमा केल्यानंतर सदर वर्गणीची रक्कम रु. पाच लाखापेक्षा जास्त होत असेल तर उर्वरित महिन्यांची वर्गणी जमा करणे थांबवावे. अशा वर्गणीदारासाठी उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी ६ % वर्गणी वजा करावयाची अट शिथिल करण्यात यावी.


सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख


व कार्यालय प्रमुख यांनी उपरोक्त सूचना त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या तसेच भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या निदर्शनास आणावी.


४. हे परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २५८/२३/कोप्र. ५. दिनांक २०/११/२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.


 conclusion - सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२३५२०११५३८११४५०७ असा आहे.


 आदेश पहा...👇


gpf






जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत | inter district | transfer | ottmaha|

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत...inter district transfer


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन दि. २१/०६/ २०२३ च्या शासन निर्णयान्वय तसेच दि. ०३/११/२०२३ रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात,
येत आहेत. (31) शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ मधील परिच्छेद क्र.२.१ नुसार जे शिक्षक कर्मचारी दि. ३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी..


तसेच सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना सन २०२२ मध्ये भरलेल्यांना अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास एडीट करण्यास संधी देण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.
(क) मा. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी देण्यात यावी. तथापि, असे करतांना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन / विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त (अ) मधील नमूद बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करण्याची व अवलोकनाची कार्यवाही करावी. तसेच बदलीपात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची मुदत दि.०६/१२/२०२३ पर्यंत देण्यांत येत असून तद्नंतर बदलीची कार्यवाही सुरु करण्यात येईल. वरीलप्रमाणे सूचना सर्व संबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी. असे आदेशीत करण्यात आलेले आहे.

पहा ७/०४/२०२१ चे आंतरजिल्हा बदली धोरण....*👇

https://youtu.be/C2Nqoo0wihY




inter district transfer आदेश पहा...👇


आंतरजिल्हा बदली


केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा २०२३ | clusterhead | केंद्रप्रमुख परीक्षा |

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ निवेदनाबाबत.....


महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१२/ टीएनटी १, दि. १५/०९/२०२२ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०१३ चे आयोजन डिसेंबर महिन्यात नियोजित असून ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील त्यानुसार परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.


सदर प्रसिध्दीपत्रकास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी. असे पत्रात नमूद केलेले आहे.


संपूर्ण आदेश पहा...


केंद्रप्रमुख भरती परीक्षा




शासन निर्णय प्रयत्न" हा मराठी लघुचित्रपट दाखविण्याबाबत. | Praytn shortfilm | educational film |

 "प्रयत्न" shortfilm हा मराठी लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत.

शासन निर्णय:-

श्री. अमर विक्रम घाटे, आर्ट फॅक्टरी एंटरटेनमेंट, पुणे यांनी "प्रयत्न" हा मराठी लघुचित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याची संदर्भाधीन दिनांक २८/०६/२०२३ च्या पत्रान्वये विनंती केली आहे. त्यानुसार संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये नमूद कार्यवाहीकरिता गठीत परिक्षण समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.

अभ्यासात रस नसलेल्या आणि खोडकरपणा करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक त्याच्या घरची

परिस्थिती समजावून घेवून, अभ्यासाचे वेगवेगळी अवघड कामे (टास्क) देऊन अभ्यासाच्या प्रवाह आणतात आणि अभ्यासाची गोडी वाढवतात तसेच प्रयत्न करणाऱ्यांपुढे नशिब सुध्दा हरते तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासात शिक्षकांबरोबर पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे हे या लघुचित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लघुचित्रपटात जोडलेल्या मुलाखतीवरुन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर अधिकारी, वकिल, डॉक्टर होता येते ही प्रेरणा मिळणार आहे. आत्मविश्वास आणि अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी "प्रयत्न" हा लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थी / विद्यार्थिनींना दाखविण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४, २०२४-२५ करिता परवानगी देण्यात येत आहे.

अटी:-

१) "प्रयत्न" हा लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील फक्त १० वर्ष वयोगटापुढील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्यात येत आहे...

२) सदर लघुचित्रपट पाहण्याची कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येणार नाही.

३) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

४) या शासन परवानगीच्या आधारे सदर लघुचित्रपट दाखविण्याबाबत इतर दुसऱ्या कोणत्याही संस्थेबरोबर श्री अमर विक्रम घाटे, आर्ट फॅक्टरी एंटरटेनमेंट, पुणे यांना करार करता येणार नाही किंवा प्रतिनिधी नेमता येणार नाही व तशी परवानगी त्यांना राहणार नाही.

(५) सदरहू लघुचित्रपट पहाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून रुपये २०/- (रुपये वीस फक्त) पेक्षा जास्त

शुल्क आकारता येणार नाही. ६) हा लघुचित्रपट शाळांमधून दाखविताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्धभवल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास सदर संस्थेस दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल.

(७) सदर लघुचित्रपट दाखविण्याची परवानगी शैक्षणिक वर्ष २०२३ २४ २०२४-२५ पुरतीच मर्यादित राहील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२३११२४१४३८४०२३२१ • असा आहे.

प्रयत्न


डी.एड.ला नंबर लागणे होती नोकरीची हमी | d.ed job | teacher jobs | d.ed colleges |

 एकेकाळी डी.एड.ला d.ed college  नंबर लागणे होती नोकरीची हमी....

राज्यातील सव्वालाख शाळांमध्ये सध्या ५० हजारच्यावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्या दशकात भरती झाली नाही, त्यामुळे अनेक भावी शिक्षकांनी इतर पर्यायी रोजगार स्वीकारलेला दिसून येतोय.

तरुण-तरुणींनी शिक्षक होण्याचा नाद सोडून दिला. त्यामुळे प्रवेशा अभावी १० वर्षांत राज्यातील तब्बल १२५० डीएड महाविद्यालयांना टाळे लागल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

पंधरा वर्षांपूर्वी इयत्ता बारावीमध्ये ९०-९५ टक्के जरी गुण मिळाले, तरीदेखील बहुतेक विद्यार्थी विशेषत: मुली 'डीएड'साठी इच्छुक असायचे. त्यावेळी प्रवेशाची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांवरच असायची.

२०११-१२ नंतर राज्यात नियमित शिक्षक भरती झाली नाही, नोकरीच्या प्रतिक्षेत अनेक तरूणांचे वय निघून गेले. विनाअनुदानित शाळांवर १०-१२ वर्षे बिनपगारी काम करणारे अनेकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आले, तरी त्यांना पगार सुरु झाला नाही.

नोकरीसाठी 'डीएड'नंतर टेट, टीईटी बंधनकारक आहे. नोकरीला लागल्यावर पटसंख्या घटल्यास अतिरिक्तची भीती, समायोजनासाठी संघर्ष, जुनी पेन्शन योजना लागू नाही, अशा कटकटीच नको म्हणून अनेकांनी 'डीएड'कडे पाठ फिरविल्याची वस्तुस्थिती आहे.

teacher job


त्यामुळे आता ५० टक्के जरी गुण असले तरीदेखील त्यांना 'डीएड'साठी प्रवेश दिला जात आहे. २०२२-२३ मध्ये ३३ हजार प्रवेश अपेक्षित होते, पण १४ हजार जागांवर विद्यार्थीच मिळाले नाहीत. यंदाही १६ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. आता शिक्षक भरतीची घोषणा व सुरवात होऊन सहा महिने लोटले तरीदेखील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

राज्यातील 'डीएड'ची स्थिती

२०१२-१३ मधील महाविद्यालये - १,४०५

प्रवेश क्षमता - ९०,१२५

प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज - २,८९,६००

२०२३-२४ मधील महाविद्यालये - १५५

प्रवेश क्षमता - ३१,१५७

महाविद्यालयांतील प्रवेश रिक्त - १५,६७९

नवीन शैक्षणिक धोरणात 'डीएड' नाहीच...

conclusion -

दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सध्या टप्प्याटप्याने सुरु असून २०३० पर्यंत ते देशभर लागू होणार आहे. त्यानुसार पाच वर्षांत विद्यार्थ्यांना बीए-बीएड, बीएस्सी-बीएड किंवा बीकॉम-बीएड अशा दोन्ही पदव्या पूर्ण करता येणार आहेत. सध्या सुरु असलेल्या सर्व बीएड महाविद्यालयांना त्यादृष्टीने बदल करावे लागणार आहेत. दरम्यान, नवीन शैक्षणिक धोरणात 'डीएड'चा कोठेही उल्लेख आलेला नसल्याने पदवी करतानाच शिक्षक होण्याची पात्रता पूर्ण करावी लागेल.

Faq :

१) डी.एड अभ्यासक्रम व काॕलेज बंद होणार का?

२) नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात डी.एड. वगळण्यात येणार का?

३) डी.एड झालेले नोकरी वयोमर्यादा ओलाडल्यास देशात प्रशिक्षित शिक्षकांची कमी होणार का?


Himalayas abode of snow

 The Himalayas, often referred to as the "abode of snow," 

form a majestic mountain range in Asia, spanning across several countries, including India, Nepal, Bhutan, China, and Pakistan. This colossal mountain system stretches over 1,500 miles and harbours some of the planet's most iconic peaks, with Mount Everest standing as the highest point on Earth, reaching an elevation of 29,032 feet (8,848 metres).

himalayas


 Geographical Features:

The Himalayas are a geological marvel, primarily formed by the collision of the Indian and Eurasian tectonic plates. This collision has led to the upliftment of the land, creating the awe-inspiring mountain range we see today. The region is characterised by deep valleys, high plateaus, and rugged landscapes, making it a challenging yet breathtaking terrain.


Biodiversity:

The Himalayas boast incredible biodiversity due to the variation in altitude and climate. The lower foothills are covered in lush forests, home to diverse flora and fauna. As you ascend, the vegetation changes, giving way to alpine meadows and, eventually, snow-covered peaks. Rare and endangered species, such as the snow leopard, red panda, and Himalayan tahr, find sanctuary in this unique ecosystem.

Himalayas


Cultural Significance:

Beyond their natural beauty, the Himalayas hold immense cultural significance. The region is a melting pot of diverse ethnicities, languages, and traditions. Various indigenous communities, such as the Sherpas and Tibetans, have thrived in these challenging terrains for centuries. The Himalayas are also revered in Hinduism and Buddhism, with many sacred sites scattered throughout the range.

Mount Everest:

Mount Everest, the crown jewel of the Himalayas, attracts adventurers and mountaineers from around the globe. Climbing Everest is a daunting challenge that demands physical endurance and mental fortitude. The base camp serves as a bustling hub for trekkers and climbers, providing a glimpse into the unique lifestyle of those who call the Himalayas home.

Glaciers and Rivers:

Himalayas rivers


The Himalayas are the source of some of Asia's major rivers, including the Ganges, Brahmaputra, and Indus. The melting glaciers and seasonal snowmelt contribute to the freshwater supply of millions of people downstream. These rivers not only sustain life in the plains but also shape the landscape through their erosive force.

Challenges and Conservation:

Despite its natural wonders, the Himalayan region faces numerous challenges, including climate change, deforestation, and population pressure. The melting of glaciers and changes in precipitation patterns pose significant threats to the delicate balance of this ecosystem. Conservation efforts are underway to protect the unique biodiversity and address the environmental issues confronting the region.

Trekking and Tourism:

The Himalayas are a haven for trekkers and adventure enthusiasts. The Annapurna Circuit in Nepal, the Kanchenjunga Base Camp trek in India, and the Everest Base Camp trek are just a few examples of the mesmerising trekking routes that attract travellers seeking an immersive experience in nature. However, the increasing influx of tourists also raises concerns about environmental impact and sustainability.

Spiritual Retreats:

The tranquilly of the Himalayas has drawn spiritual seekers for centuries. Monasteries and meditation centres nestled in the mountains provide a serene environment for introspection and spiritual growth. Places like Rishikesh and Dharamshala in India have become renowned spiritual retreats, attracting seekers from around the world.

Conclusion:

In conclusion, the Himalayas stand as a testament to the grandeur of nature and the resilience of the human spirit. From the towering peaks to the fertile valleys, this mountain range encapsulates a world of wonders. It is a place where cultures converge, biodiversity flourishes, and adventure awaits. As we continue to explore and appreciate the Himalayas, it is crucial to embrace sustainable practices to ensure the preservation of this extraordinary natural heritage for generations to come.


faq :

Q: What is the Himalayas ?

A: The Himalayas are a vast mountain range in South Asia, spanning five countries: India, Nepal, Bhutan, China, and Pakistan.


Q: How long  the Himalayas ?

A: The Himalayas stretch for about 1,500 miles (2,400 kilometers) across the Asian continent.


Q: What is the highest peak in the Himalayas ?

A: Mount Everest, standing at 29,032 feet (8,848 meters) above sea level, is the highest peak of the Himalayas and the world.


Q: Why are the important of Himalayas  ?

A: The Himalayas play a crucial role in influencing the region's climate, providing water resources for millions of people, and serving as a habitat for diverse flora and fauna.


Q: What is major rivers originate from the Himalayas ?

A: Several major rivers, including the Ganges, Indus, Brahmaputra, and Yangtze, originate from the Himalayas, making it a vital source of freshwater for the surrounding regions.


Q: Are there any cultural or religious significance to the Himalayas ?

A: Yes, the Himalayas are culturally and spiritually significant. They are often regarded as sacred in Hinduism and Buddhism, and many pilgrimage sites are nestled in the region.

आॕनलाईन सुविधा नसतानाही पगार कापन्याची वेळ शिक्षकांवर का आली ? | teachers job | online work |

 आॕनलाईन सुविधा नसतानाही पगार कापन्याची वेळ शिक्षकांवर का आली online work ?



जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दरवेळी आता पगार कपात करण्याचे आदेश निघत आहेत. वास्तविक युडायस कामासाठी जबाबदार धरून एम.पी.एस. सी कडून पगार थांबविण्याच्या सुचना येताय हे तर फारच विदारक स्वरूप प्रशासकीय कामाचे म्हणावे लागणार.
online work



ज्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी सज्जा यांना डाटा आॕपरेटरसह , संगणक , व्हायफाय सुविधासह इंटरनेट देण्यात आले तसली कोणतीही सुविधा नसतांना सतत शिक्षकांना आॕनलाईन कामांना जोतल्या जात आहे हे कितपत योग्य ?

दिवाळी सुट्टीपुर्वी आॕनलाईन कामाच्या ताणतणावाने एका मुख्याध्यापकाच्या मृत्यूची बातमी वाचण्यात आली त्यास ही जबाबदार नेमकी कोणती यंत्रणा म्हणावी लागेल.
२१ व्या शतकातील शिक्षक काय केवळ तंत्रस्नेही बनवून मिरवायचा हे ही शिक्षणास घातक ठरत आहे. आजघडीला केंद्रप्रमुख लाॕगीन, पगाराचे काम यासाठी ही शिक्षकांना आपला वेळ खर्ची करून हे काम ओढावे लागत आहे.
दरवेळा शिक्षक पगारातूनच या कामाचा बोझा उचलत आहे. तरीही पगार थांबविण्याची शिक्षा आणण्याची प्रशासन कारवाई का ? करत आहे .

आपणांस काय वाटते काॕंमेट करा....

conclusion - हे मत संपूर्ण त्रस्त शिक्षक बांधवाचे असून शासनाने आॕनलाईन कामाचा online worksबोझा कमी करावा हीच माफक अपेक्षा .

faq -

१) अजूनही सर्व शाळेत विज पुरवठा आहे का ?
२) पाण्याची सुविधा ही प्रत्येक शाळेत आहे का?
३) इंटरनेटसह संगणक प्रणाली उपलब्ध आहेत का?