प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताने 1950 साली आपला संविधान स्वीकारले, ज्यामुळे देशाने खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होण्याचा मान मिळवला. खाली दिलेली १० सोपी भाषणे (प्रत्येकी 100-120 शब्दांची) प्रजासत्ताक दिनासाठी तयार आहेत.
भाषण 2:
मान्यवर शिक्षक, पालक, व मित्रांनो,
आज प्रजासत्ताक दिन आहे, जो आपला राष्ट्रीय अभिमानाचा दिवस आहे.
संविधान का हुआ उजियारा,
हर कोने में चिराग जला।
गणतंत्र का ये पर्व महान,
हर दिल में प्रेम का दीप जला।
26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले आणि आपण स्वायत्त व समृद्ध देश बनलो. या दिवशी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य संविधान निर्मात्यांचे स्मरण करतो. आपल्या देशाला आदर्श राष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम करायला हवे. धन्यवाद! जय हिंद! जय महाराष्ट्र !
लेखन
प्रकाशसिंग राजपूत
सहशिक्षक
जि.प.प्रा.शा मुरूमखेडावाडी
छ. संभाजीनगर
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.