केंद्र शासनाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण घोषित केलेले आहे. याचा फायदा राज्यातील लाखो दिव्यांग कर्मचाऱ्यांना होणारा असून स्वागत सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
विशेष सवलत म्हणून हे आरक्षण लागू करण्यात आलेले असून पदोन्नती करताना निश्चितच अनेक कर्मचाऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे.
अशा अनेक शैक्षणिक बातम्या पहाण्यासाठी गुगलवर सर्च करा डिजिटल स्कूल
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.